[vc_row full_width=”” parallax=”” parallax_image=””][vc_column width=”1/1″]
“Sometimes the simplest things are the most profound. My job is to bring out in people & what they wouldn’t dare do themselves“
[/vc_column_text][/vc_column][/vc_row]
पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!
पुणे | महाराष्ट्रालाही यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे....
पालघर: कार्यतत्पर पोलीस अधिकाऱ्याच्या बदली विरोधात सर्वपक्षीय बोईसरकर मैदानात
पालघर - जितेंद्र पाटील:
बोईसर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विविध समाजाचे लोक राहतात त्यामुळे वेगवेगळ्या सण-उत्सवां दरम्यान सामाजिक सलोखा राखण्याचे...
सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्र सरकारवर धक्कादायक आरोप!
पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात...
‘या’ लढ्यात लवकरच करतील पंतप्रधान टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा – राहुल गांधी
नवी दिल्ली | मोदी सरकारचे कुशासन म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. या आजाराशी लढण्यासाठी...
पालघर: लाचेची मागणी करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल
पालघर प्रतिनिधी - जितेंद्र पाटील:
पालघर तालुक्यातील मासवान हायस्कुल येथील माध्यमिक हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला त्यांच्याच शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यकाचे पगार बिल...
पालघर : वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या आघाडीवर नेमकी काय प्रगती? –...
मुंबई : जागतिक वातावरणात होणारे बदल लक्षात घेता दरवर्षी मान्सूनच्या पूर्वी चक्रीवादळ येण्याची शक्यता गृहीत धरून या वादळाने कमीतकमी नुकसान व्हावे आणि...
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे निर्णय
मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक...
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम सुरु
Mumbai E News Network : चक्रीवादळाचा राज्यावर जाणवणारा परिणाम आता कमी झाला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून...
देशातील कोरोना लसीकरणाबाबत अदर पूनावालांची मोठी माहिती
Mumbai E News Network : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गहिरे होत असतानाच देशात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला...
पालघर: जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात; वादळामुळे खंडित वीजपुरवठ्याबाबत महावितरणचे आवाहन
डहाणू प्रतिनिधी - जितेंद्र पाटील:
तौक्ते चक्रीवादळ पालघर जिल्ह्यातही सक्रिय झाले असून रविवारपासून सर्व डहाणू तालुक्यात कमी-अधिक फरकाने पावसाने...
कोकण मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट
Mumbai E News Network : तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि मुंबईत धोक्याचा इशारा दिला असल्यानं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह, मुंबई अग्निशमन दल, वीज...
सोमवारी दुपार पर्यंत चक्रिवादळ मुंबईच्या अक्षांशावर येण्याची शक्यता
Mumbai E News Network : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रिवादळाचा कोकण किनारपट्टीला धोक असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता....
पालघर: लसीकरणाबाबत ‘यामुळे’ ग्रामीण भागात भीतीचे वातावरण; जनजागृतीची गरज
पालघर प्रतिनिधी (जितेंद्र पाटील) :
कोरोना विरुद्धच्या लढ्यात बचावासाठी सध्याच्या घडीला तरी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. कोरोना प्रतिबंधक...
पालघर – वाढदिवस विशेष: एडव्होकेट कल्पेश जगदीश धोडींचे ‘हे’ कार्य निर्माण...
मुंबई ई न्यूज नेटवर्क - (पालघर - प्रतिनिधी) ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर चालणारे संघटन म्हणून शिवसेनेची महाराष्ट्रातच...
तौक्ते चक्रीवादळासंबंधी सर्व सुरक्षा यंत्रणांना सज्जतेचा इशारा
Mumbai E News Network: तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीपासून २५० ते ३०० किलोमीटर इतके दूर आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आजपासून १७...
काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार राजीव सातव यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे....
‘यासाठी’ ठाणे मनपा ला हवेत पट्टीचे पोहणारे!
ठाणे : मान्सून कालावधीत खाडी, तलाव अथवा पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार,...
मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – मुख्यमंत्री
मुंबई : राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री...
पंतप्रधान आणि गृहमंत्री देशातच आहेत पण..! : संजय राऊत
मुंबई ई न्यूज नेटवर्क | देशात कोरोनाबाबतची भयावह परिस्थिती ओढवली आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या संदर्भात...
मुंबईप्रमाणे लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढणे अशक्य: ठाणे महापालिका आयुक्त
मुंबई ई न्यूज नेटवर्क | लस तुटवडा लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने लस खरेदीसाठी जागतिक निविदा मागविण्याची तयारी सुरू केली असली तरी मुंबईस...