कोकण मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट

Mumbai E News Network : तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि मुंबईत धोक्याचा इशारा दिला असल्यानं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह, मुंबई अग्निशमन दल, वीज वितरण कंपन्यांसह सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या...

सोमवारी दुपार पर्यंत चक्रिवादळ मुंबईच्या अक्षांशावर येण्याची शक्यता

Mumbai E News Network : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रिवादळाचा कोकण किनारपट्टीला धोक असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी...

पालघर: लसीकरणाबाबत ‘यामुळे’ ग्रामीण भागात भीतीचे वातावरण; जनजागृतीची गरज

पालघर प्रतिनिधी (जितेंद्र पाटील) : कोरोना विरुद्धच्या लढ्यात बचावासाठी सध्याच्या घडीला तरी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात सध्या भारत देश जगात प्रथम स्थानावर आहे, तर देशात...

पालघर – वाढदिवस विशेष: एडव्होकेट कल्पेश जगदीश धोडींचे ‘हे’ कार्य निर्माण करतंय त्यांची वेगळी...

मुंबई ई न्यूज नेटवर्क - (पालघर - प्रतिनिधी) ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रावर चालणारे संघटन म्हणून शिवसेनेची महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात ओळख आहे. सेनेच्या या ओळखीच्या आणि...

तौक्ते चक्रीवादळासंबंधी सर्व सुरक्षा यंत्रणांना सज्जतेचा इशारा

Mumbai E News Network: तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीपासून २५० ते ३०० किलोमीटर इतके दूर आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आजपासून १७ तारखेपर्यंत राज्यावर परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५० ते...

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार राजीव सातव यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. नुकतेच राजीव सातव यांच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस सापडला...

‘यासाठी’ ठाणे मनपा ला हवेत पट्टीचे पोहणारे!

ठाणे : मान्सून कालावधीत खाडी, तलाव अथवा पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महापालिकेच्यावतीने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रशिक्षित १२ स्वीमर्सची नेमणूक ...

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार – मुख्यमंत्री

मुंबई : राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून साखर उद्योगाने ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब...

पंतप्रधान आणि गृहमंत्री देशातच आहेत पण..! : संजय राऊत

मुंबई ई न्यूज नेटवर्क | देशात कोरोनाबाबतची भयावह परिस्थिती ओढवली आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या संदर्भात काहीच बोलत नाहीत, असा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात...

मुंबईप्रमाणे लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढणे अशक्य: ठाणे महापालिका आयुक्त

मुंबई ई न्यूज नेटवर्क | लस तुटवडा लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने लस खरेदीसाठी जागतिक निविदा मागविण्याची तयारी सुरू केली असली तरी मुंबईस लागूनच असलेली आणि महानगर क्षेत्रातील एक महत्त्वाची महापालिका म्हणून ओळखल्या...