केंद्राने कातडी बचाव धोरण न स्वीकारण्याचे अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबई :मराठा आरक्षणासह देशभरातील इतरही राज्यांच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने कातडी बचाव धोरण स्वीकारू नये. तर १०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच इंद्रा साहनी प्रकरणातील ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या निवाड्याच्या फेरविचारासाठीही सर्वोच्च न्यायालयाला विनंती...

कोल्हापूर: नामांकित बिल्डरच्या विश्वासार्हतेवर प्रश्न? ‘त्या’ प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी..

मुंबई ई न्यूज नेटवर्क (कोल्हापूर प्रतिनिधी): प्राणी असो वा पक्षी स्वतःच्या हक्काचा निवारा हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय.. घरकुल.. घरटं.. वास्तू अशी नानाविध नावं असली तरी मनातलं घर अन घरात...

मल्टिस्टेटच्या मुद्द्यात अडकला विरोधकांचा प्रचार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सहकारातील विशेषतः दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य असलेल्या गोकूळ म्हणजेच कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी परस्परांवर आरोपांची...

उद्या रात्रीपासून १५ दिवस राज्यात संचारबंदी : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाने मृत झालेल्यांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये, अधिकाधिक नागरिक बाधित होऊ नयेत, संसर्गाची साखळी तोडण्याच्या...

वाचा: का म्हणतात यांना ‘महाराष्ट्राचे’ वर्गीस कुरियन?

Mumbai e News Network: वर्गीस कुरियन हे नाव धवल यशाशी जोडलं गेलंय.. गुजरातच्या दुध गंगेचा आनंद म्हणजे वर्गीस कुरियन.. या एका व्यक्तीच्या संकल्पनेतून धवलक्रांती घडली. त्यामुळं केवळ गुजरातच्याच...

कोल्हापूर: ‘गोकुळ’ दूध संघाची निवडणूक स्थगित होणार?

मुंबई (दिनांक 05 एप्रिल): राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात दिवसभर जमावबंदीसह रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासह शनिवारी...

सहकाराच्या पडझडीतही गोकुळ का आहे दीपस्तंभ?

Mumbai E News Network : शतकभरानंतर सहकारानं राज्यात दमदार पावलं टाकली. सहकाराच्या शंभरीत अनेक संस्थांनी चढउतार पाहिले. काही संस्था लयास गेल्या, काही कशाबशा तग धरून आहेत.. तर काही दिमाखाने डौलत यशाच्या शिखरावर...

कानातील मळ काढताय तर मग हे वाचाचं.. अन्यथा होईल मोठा त्रास!

मुंबई ई न्यूज वेब टीम: कानात असणारा मळ हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचाच असतो. कानात जी मळ जमते ती मळ असणे अत्यंत गरजेचं असते. हि मळ बाहेरील हवा, धूळ,...

वसई: बदलीच्या नियमांची एसीतैसी; मनपा मुख्यालयात वरिष्ठ लिपिक १० वर्षांपासून ठाण मांडून

वसई प्रतिनिधी - रुबिना मुल्ला: वसई विरार महानगरपालिकेच्या काही विभागातील अधिकारी गेल्या आठ वर्षांपासून हलण्याचे नाव घेत नाहीत. प्रचंड आर्थिक व्यवहारांमुळे मुख्यालयातील बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त...

पालघर: ३० विद्यार्थ्यांसह शिक्षकाला कोरोनाची लागण; प्रशासनाकडून शाळा ‘सील’

पालघर - योगेश चांदेकर: पालघजवळील नंडोरे आदिवासी आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरू होते. यांतील काही विद्यार्थिनींना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत नऊ विद्यार्थींनींना कोरोनाची लागण झाल्याचे...