LATEST ARTICLES

पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

पुणे | महाराष्ट्रालाही यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी,...

पालघर: कार्यतत्पर पोलीस अधिकाऱ्याच्या बदली विरोधात सर्वपक्षीय बोईसरकर मैदानात

पालघर - जितेंद्र पाटील: बोईसर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात विविध समाजाचे लोक राहतात त्यामुळे वेगवेगळ्या सण-उत्सवां दरम्यान सामाजिक सलोखा राखण्याचे मोठे काम पोलिसांना करावे लागते. त्यातच बोईसर MIDC मुळे देखील...

सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्र सरकारवर धक्कादायक आरोप!

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुळं राज्यातील लसीकरण लांबणीवर पडलंय. अशात...

‘या’ लढ्यात लवकरच करतील पंतप्रधान टाळ्या-थाळ्या वाजवण्याची घोषणा – राहुल गांधी

नवी दिल्ली | मोदी सरकारचे कुशासन म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. या आजाराशी लढण्यासाठी आता ते लवकरच टाळ्या थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील, असेही त्यांनी...

पालघर: लाचेची मागणी करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

पालघर प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: पालघर तालुक्यातील मासवान हायस्कुल येथील माध्यमिक हायस्कूलच्या मुख्याध्यापकाला त्यांच्याच शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यकाचे पगार बिल तयार करण्यासाठी तसेच सातवे वेतन आयोगचे फरकाचे बिल तयार करण्यासाठी...

पालघर : वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या आघाडीवर नेमकी काय प्रगती? – ऊर्जामंत्री

मुंबई : जागतिक वातावरणात होणारे बदल लक्षात घेता दरवर्षी मान्सूनच्या पूर्वी चक्रीवादळ येण्याची शक्यता गृहीत धरून या वादळाने कमीतकमी नुकसान व्हावे आणि वादळ येऊन गेल्यानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले हे निर्णय

मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना 1500 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रीमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली...

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम सुरु

Mumbai E News Network : चक्रीवादळाचा राज्यावर जाणवणारा परिणाम आता कमी झाला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून २१ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. किनारपट्टीवरच्या वीजयंत्रणेची वादळामुळे...

देशातील कोरोना लसीकरणाबाबत अदर पूनावालांची मोठी माहिती

Mumbai E News Network : देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गहिरे होत असतानाच देशात कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला विरोधकांनी धारेवर धरले आहे. देशातील कोरोना लसी इतर देशांना का...

पालघर: जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात; वादळामुळे खंडित वीजपुरवठ्याबाबत महावितरणचे आवाहन

डहाणू प्रतिनिधी - जितेंद्र पाटील: तौक्ते चक्रीवादळ पालघर जिल्ह्यातही सक्रिय झाले असून रविवारपासून सर्व डहाणू तालुक्यात कमी-अधिक फरकाने पावसाने हजेरी लावली. त्यातच पावसाबरोबर जोरदार वारा असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे...